Sunday, December 14, 2025

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची निवडणुकीतून माघार

बीड — बीड विधानसभा निवडणुकीची समीकरण बदलणारी घडामोड घडली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.या निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता निवडणुकीची समीकरण प्रचंड वेगाने बदलत असून निवडणूक रिंगणात कोणते उमेदवार राहतील याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचे याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles