कृषी व व्यापार

    https://aadvaithglobal.com.

    सदोष तूर बियाणे प्रकरणी शेतकऱ्याला 70 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

    बीड — सदोष तुरीचे बियाणे निघाल्या प्रकरणी दाखल प्रकरणात भगवान ॲग्रो ट्रेडर्स व महाबीज महामंडळाला नुकसान भरपाई पोटी 70 हजार…

    Read More »

    राज्यात दररोज सात शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; बीड जिल्हा आघाडीवर!

    मुंबई — राज्य सरकारने मोठमोठ्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा आव आणला असला तरी शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळाल्यामुळे दररोज…

    Read More »

    यंदा मान्सून समाधानकारक, स्कायमेट चा अंदाज

    दिल्ली — यंदाच्या पावसाळ्यात देशभरात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान अभ्यास संस्थेने दिला आहे. देशात जून…

    Read More »

    मंडळअधिकारी सचिन सानप यांना दणका ;वादग्रस्त फेरफार उपविभागीय अधिकाऱ्यांकडून रद्द

    बीड — मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी वासनवाडी शिवारात गट क्रं. 150 मधील जमिनीचा फेरफार हा अधिकाराचा गैरवापर करून केला…

    Read More »

    हिंगणीच्या जैविक “विष्णू “गुळाची चवच निराळी; सळसळता उत्साह देत आरोग्य संभाळी

    चौसाळा — धावपळीच्या जीवनशैलीत “ॲनिमिया” म्हणजे रक्त कमतरतेच्या लक्षणांनी अनेक जण पीडित आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी “गुळ” नियमित आहारात…

    Read More »

    बीड जिल्ह्यातील ७२ कोटींचा विमा हप्ता दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

    जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत विमा कंपनीचे आश्वासन बीड  — दुस-या टप्प्यातील १ लाख ५ हजार शेतक-यांचे एकूण ७२.१४ कोटी रुपयाच विमा…

    Read More »

    29 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; दिल्लीच्या सीमा अंशतः खुल्या

    नवी दिल्ली — सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत मिळावी, यांसह अन्य मागण्या केंद्र सरकारकडून मान्य होईपर्यंत ‘दिल्ली चलो’ आंदोलन करण्याचा…

    Read More »

    राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी 2 हजार जमा!

    नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी निधी वितरणास मान्यता – धनंजय मुंडे मुंबई —  राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे…

    Read More »

    शेतकरी आंदोलन: पंजाब हरियाणा नंतर युपी, राजस्थानातही शेतकरी आक्रमक!

    नवी दिल्ली — पंजाब व हरियाणातील शेतकरी सध्या हमीभावाचा कायदा करण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून आंदोलन करत आहेत.दरम्यान आंदोलनाचा वणवा राजस्थान,…

    Read More »

    गोदावरी पात्रातील बॅरेज मध्ये पाणी सोडण्यास सुरुवात

    विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश गेवराई —  दुष्काळ आणि टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गोदावरी नदी पात्रातील उच्च पातळी बंधाऱ्यात (बॅरेज)…

    Read More »
    Back to top button