महाराष्ट्र
htttps://vakilpatra.com
-
डोळ्याच पारणं फेडणाऱ्या अविस्मरणीय शिवजयंतीचे साक्षीदार व्हा-आ.संदीप क्षीरसागर
महिला भगिणींची,ज्येष्ठांची महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता बसण्याची विशेष व्यवस्था बीड — मागील अनेक वर्षापासून बीड शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव…
Read More » -
निवडणूक आयोग मेहरबान एकनाथ शिंदेंना मिळालं शिवसेना आणि धनुष्यबाण;उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
मुंबई — शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला…
Read More » -
रूफ टॉप सोलरला वीज ग्राहकांची वाढती पसंती:१,३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली
औरंगाबाद — घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची…
Read More » -
महावितरणचे संपकरी गृह मंत्रालयाच्या रडारवर; फोटोसह गोपनीय माहिती मागवली!
बीड — नफ्यात चाललेली महावितरण कंपनी खाजगी कंपन्यांच्या हातात सोपवण्याची तयारी सरकारने केली. औरंगाबाद बीड जालना येथे टाटा पावर ने…
Read More » -
वॉटर ग्रीड च्या माध्यमातून मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवणार — फडणवीस
मराठवाड्याचे प्रश्न सुटले तर अनेक पिढ्यांना फायदा-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर पाटोदा — पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी गोदावरीच्या खोर्यात…
Read More » -
वीज ग्राहकांना बसणार मोठा ‘शॉक’, दरवाढीची शक्यता
मुंबई — महागाईन सर्वसामान्यांचं कंबरड मोडलेलं असतानाच वीज दरवाढीसाठी महावितरण कंपनीच्या हालचालीना वेग आला असून लवकरच सरासरी 2 रुपये 35…
Read More » -
औरंगाबाद बीड जालना येथे वीज वितरणासाठी टाटा पॉवर ची तयारी!
बीड — औरंगाबाद बीड जालना येथे वीज वितरणासाठी टाटा पावर ने तयारी सुरू केली असून टोरंट पाॅवर ने नागपूर आणि…
Read More » -
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संपाची हाक
मुंबई — ठाणे परिसरातील काही भागांत अदानी पॉवर कंपनीला वीजवितरणाची परवानगी देण्याचा विचार केला जात असून या विरोधात महावितरणमधील अभियंते…
Read More » -
औरंगाबाद, उस्मानाबाद नंतर आता या जिल्ह्याचेही नामांतर
नागपूर — औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आता अहमदनगर जिल्ह्याचे…
Read More » -
निवडणूक आयोगाकडून रिमोट ईव्हीएम मशिन विकसित; मतदानासाठी गावी परतण्याची आता गरज नाही
नवी दिल्ली — व्यवसायामुळे इतरत्र स्थायिक झालेल्या मतदारांना मतदानकरण्यासाठी आपापल्या गावाकडे यावे लागते. लोकांचा हा त्रास कमी व्हावा, याकरिता रिमोट…
Read More »